बुधवार, ३ जून, २०२०

तुम्हाला माहीत आहे का???

तुम्हाला माहीत आहे का??
आपण शाळेत पाहिलेला पृथ्वीचा गोळा तिरकस का असतो?
चला तर या विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊ.
"तुम्हाला माहीत असेलच जसे चुंबकाला दोन ध्रुव असतात. तश्याच काही आपल्या पृथ्वीला देखील आहेत. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि पृथ्वी तिच्या उत्तर ध्रुवा कडून Image
२३.५° अंश झुकलेली आहे. त्याच कारण म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे असणारे वजन आहे म्हणजे उदा; डिंकाचा गोळा आपण हतावर गोल केला आणि त्याला हवेत उडवला असता. तो कोणत्याही एका बाजूने अंडाकार फिरतो तसेच काही पृथ्वीसोबत घडत पृथ्वी सुद्धा एक गोळा(उल्कापिंड)आहे तिचा आकार अंडाकार आहे. Image
पण हा अनुभव आपल्याला सूर्याकडून येणाऱ्या किरणांकडून येतो. त्या मुळे जेव्हा उत्तर ध्रुवावर उष्णता जास्त असते तेव्हा त्याच्या विरुध्द बाजूस तितकीच थंडी असते. म्हणजेच उत्तरेला उन्हाळा असला की दक्षिणेला हिवाळा असतो.पृथ्वी सध्या प्रमाणात घटत आहे. म्हणजेच Image
पर्यावरणामुळे घट झाल्याने अधिक थंड उन्हाळे आणि उबदार हिवाळ्यासारखी अवस्था होऊ शकते. तर तिरपे वाढल्याने जास्त तीव्र गरम उन्हाळा आणि थंडी थंडी निर्माण होऊ शकते.वर्षानुवर्षे आपण अनुभवत असलेले जागतिक तापमान याला कुठेतरी हाच जबाबदार आहे.आपल्या पृथ्वीच्या बाबतीत हा बदल Image
खूपच लहान आहे.
शाळेत असताना खुप वेळा प्रश्न पडला होता की पृथ्वी नक्की अशी का आहे??

पण कुठेतरी सर्वात जास्त बेजबाबदार आपण सुद्धा आहोत. आपण झाडे तोडून टाकली, नद्या प्रदूषित केल्या, समुद्र दूषित केले कशासाठी स्मार्ट होण्यासाठी पण या कारणाने पृथ्ववरचे कित्येक प्राणी नाहीसे झाले Image
कित्येक प्रजाती संपुष्टात आल्या आणि अजूनही माणसाला अक्कल आलेली नाही तो स्वतः स्मार्ट झाला खरा पण निसर्गाचा चक्र बिघडवत गेला
अजूनही वेळ गेली नाही
पावसाळा सुरू होतोय प्रत्येकाने एक झाड नक्की लावा आणि त्याला जगवा जास्त नाही प्रत्येकाने फक्त एकच झाड लावा
बघुया Image
पुढील २० वर्षात सर्वांना कळेल की या वर्षी देशाची लोकसंख्या किती होती
प्रत्येकाच्या नावे एक झाड म्हणजे देशात कधीच शेतकरी राजा दुःखी होणार नाही आणि आपण कधी तहानलेले राहणार नाही
सर्व जगातून लोक येतील भारतातील हिरवळ पाहायला 
धनयवाद 🙏🏻
©मितेश कदमImage

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रिय शिरीन....

प्रिय, शिरीन. विषय:- "प्रेम करतेस का माझ्यावर???" प्रिय शिरीन पत्र लिहण्यास कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात तुझ्यासाठी वेळ मिळत न...